रत्नागिरी, दि. १० (अभिजित जाधव): रत्नागिरीजवळील निवळी घाटात आज (१० सप्टेंबर) रात्री अपघाताची घटना घडली. जयगड पोर्टवरून मुंबई जेएनपीटी पोर्टकडे जाणारा कंटेनर (क्र. MH43 Y8843) घाटातील वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला.
या अपघातात कंटेनर चालक दिपू सिंग









